- Advertisement -
हनुमान चालिसा पठणावरुन राणा दाम्पत्य हे चांगलेच अडचणीत आले आहेत. गेल्या 11 दिवसापासून ते तरुंगात असून अद्यापही त्यांची सुटका झाली नाहीये. दरम्यान , राणा दाम्पत्यच्या अडचणीत आणखीन वाढ झाली असून त्यांच्या मुंबईतील खार या निवस्थानाच्या अवैद्य बांधकामप्रकरणी BMC ने त्यांना नोटीस बजावली आहे.
- Advertisement -