- Advertisement -
सुषमा अंधारे यांनी संत आणि वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. याबाबत बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी त्याबाबत न बोलता बॉल उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात टाकलाय.
- Advertisement -