- Advertisement -
मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत भगवद् गीता पठणाच्या ठरावाची सूचना भाजप नगरसेविका योगिता कोळी यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना केली होती. परंतु त्यावर लगेचच समाजवादी पक्षाकडून विरोध केला गेला. आपल्याच देशात श्रीमद भगवद्गीतेच्या पठणाला विरोध होत असेल तर हे दुर्दैवी असल्याचं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
- Advertisement -