- Advertisement -
कोरोनाच्या संकटामुळे देशभरातल्या बँकांनी कर्जावरचे हफ्ते ३ महिने स्थगित करावेत, असे आदेश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तसे आदेश सर्व बँकांना जारी केले. त्यानुसार बँकांनी ही सेवा लागू देखील केली आहे. मात्र, ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळक्याकडून लोकांना ईएमआयच्या नावाखाली फोन करून गंडवलं जात आहे. कसे करतात हे लोकांना कंगाल?
- Advertisement -