घरव्हिडिओफोन टॅपिंगप्रकरणावर काँग्रेस आक्रमक, चौकशीची मागणी

फोन टॅपिंगप्रकरणावर काँग्रेस आक्रमक, चौकशीची मागणी

Related Story

- Advertisement -

फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणावरुन काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. फोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. रश्मी शुक्ला या एक प्यादं आहेत त्यांना फोन टॅपिंगचे आदेश देणारे कोण होते? हे समोर येणं आवश्यक आहे, त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केली आहे.

- Advertisement -