- Advertisement -
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नका, असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, असे असताना देखील काही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशा महाभागांना बाहेर पडणे चांगलेच महागात पडले आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी लाठ्यांचा प्रसाद दिला आहे.
- Advertisement -