- Advertisement -
कोरोना लसींचे दोन डोस घेतलेल्या सर्वांना प्रवास करण्याची परवानगी मिळावी. या मागणीसाठी आणि राज्य सरकारच्या वेळकाढू भूमिकेविरोधात आज भाजपने रेल भरो आंदोलन केले. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सांगितलंय ‘जान है तो जहान है’. त्यामुळे या महामारीत भाजपने राजकारण करू नये, असं म्हणत राजेश टोपे यांनी भाजपला टोला लगावला आहे.
- Advertisement -