घरव्हिडिओराजू पाटलांनी मांडल्या रस्तेमार्गाच्या समस्या

राजू पाटलांनी मांडल्या रस्तेमार्गाच्या समस्या

Related Story

- Advertisement -

रस्तेमार्गे मुंब्र्यातून डोंबिवलीत पोहोचण्यासाठी तासभराचा कालावधी लागतो. मात्र, मुंब्रा, दिवा, कोपर आणि डोंबिवली रेल्वेरुळांना समांतर रस्ता केल्यास हा प्रवास अवघ्या पाच मिनिटांत होणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाचा विचार केला जावा, अशी मागणी कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांनी आज विधानसभेत केली.

- Advertisement -