घरव्हिडिओनवरात्रीत कांदा,लसूण न खाण्यामागे ही आहेत कारणं

नवरात्रीत कांदा,लसूण न खाण्यामागे ही आहेत कारणं

Related Story

- Advertisement -

येत्या 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. ही नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरी केली जाते. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या काळात अनेक नियमांचे पालन करण्याचा सल्ला देखील दिला जातो. यांपैकीच एक म्हणजे नवरात्रीत कांदा, लसूण न खाणे. परंतु या मागे नेमकी काय कारणं आहेत हे आज आम्ही या व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला सांगाणार आहोत.

- Advertisement -