- Advertisement -
‘ज्यांनी आपल्याला संपलेला पक्ष म्हणून हिनवलं त्यांना लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत मनसे सत्तेत येणार. असं विधान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात केलं आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांनाच थेट आव्हान दिलं आहे
- Advertisement -