- Advertisement -
मुंबई महापालिका, ठाणे, नाशिक, संभाजीनगर महापालिका, कल्याण डोंबिवली यासह सगळ्या महापालिका शिवसेना ताकदीने लढेल आणि मुंबई महानगरपालिकेवरचा भगवा झेंडा कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले महाराष्ट्राविरोधात आणि मराठी माणसांविरोधात कारस्थाने केली तरी त्या कारस्थानांच्या छाताडावर पाय रोवून आम्ही मुंबई महानगरपालिका जिंकू ही काळ्या दगडावरची रेष आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय यासह विविध मुद्यावर त्यांनी भाष्य केलंय.
- Advertisement -