घरव्हिडिओमुंबईसाठी स्वतंत्र कायदा करणार का?, शशिकांत शिंदेंचा सवाल

मुंबईसाठी स्वतंत्र कायदा करणार का?, शशिकांत शिंदेंचा सवाल

Related Story

- Advertisement -

विधानपरिषदेचे सदस्य आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी मुंबईतील बाजारपेठाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. यावेळी शशिकांत शिंदे यांनी तीन विषय सभागृहात मांडले. स्पर्धा वाढीव शेतकऱ्यांना माल मिळून त्यांना न्याय मिळावा, याबाबची मला भावना आहे. मात्र, त्यामधून होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालणं हे महत्त्वाचं आहे. नाहीतर मुंबईतील बाजारपेठ बंद पडण्याची शक्यता आहे, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

- Advertisement -