- Advertisement -
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली. पण औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची पहिली घोषणा केली होती, ती बाळासाहेब ठाकरे यांनी. आज नामांतराची घोषणा होताच बाळासाहेबांनी केलेल्या भाषणाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यांनी नेमकं त्यावेळेस काय म्हटलं होतं हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
- Advertisement -