- Advertisement -
शिवसेना नेते रामदास कदम यांनी विधान परिषदेत निरोप समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका घोषवाक्यामुळे शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेत अनेक कामे केली. पक्षामुळे व्यक्ती मोठा होतो पण पक्ष नाही याचा अनुभव मागील काळात आला असल्याचे रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तसेच पक्षामध्ये भांड्याला भांडे लागते असेही रामदास कदम म्हणाले परंतु त्यांनी विधान परिषद सभापतींकडे न्यायाची मागणी केली आहे. ती मागणी कोणती ते पाहा.
- Advertisement -