- Advertisement -
पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा झाला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये धक्काबुक्कीही. तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून या आरोपानंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं आणि त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला. विशेष म्हणजे हा ठराव मंजूरही करण्यात आला आहे. यामध्ये कोणकोणत्या आमदारांचा समावेश आहे, जाणून घ्या.
- Advertisement -