घरव्हिडिओउदय सामंत यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

उदय सामंत यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. उद्योग खात्यातील काही कळत नाही, अशी टीका करण्यात येते. परंतु गेले 14 महिने कॅबिनेट उपसमितीची बैठक का लागली नाही, त्यामध्ये काही मुहूर्त आहे का याचा आढावा घेणार आहे. ज्यांनी रोजगारासाठी आणि रोजगार टिकवण्यासाठी गेले 14 महिने बैठक घेतली नाही, त्यांना वेदांत आणि फॉक्सकॉनवर बोलण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल उदय सामंत यांनी ठाकरे गटावर केला आहे.

- Advertisement -