- Advertisement -
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. आज महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या वादाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘लाठ्या खाल्ल्या म्हणून आता गप्प बसणे, असा अर्थ होत नाही,’ हल्लाबोल केला.
- Advertisement -