घरव्हिडिओनागरिकांच्या सहकार्यामुळेच कोरोनाशी लढा शक्य

नागरिकांच्या सहकार्यामुळेच कोरोनाशी लढा शक्य

Related Story

- Advertisement -

उल्हासनगरमध्ये १९ मार्चमध्ये पहिला कोरोनाचा रूग्ण आढळून आला होता. मात्र त्यानंतर अद्याप उल्हासनगरमध्ये कोरोनानाचा एखही रूग्ण नाहीये. तरीही खबरदारीचा सर्व उपाय शहरात राबवले जात आहेत. कोरोना रूग्णासाठी शहरात हॉस्पिटलची व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून उल्हासनगरच्या आजूबाजूच्या गावातील कोरोना रूग्णांना त्याचा फायदा होईल. नागरिकांच्या सहकार्यामुळेच उल्हासनगरमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य झाल्याचं महापालिकेचे आय़ुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितलं.

- Advertisement -