- Advertisement -
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसेसच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. बसेसच्या फेऱ्या कमी झाल्याने त्याचा परिणाम ग्रामीण जनतेला सहन करावा लागत आहे.बस स्थानकात बसेसची ये -जा कमी प्रमाणात होत असल्याने बसस्थानकाचं वाहनतळ झाल्याचं सद्या वाडा शहरातील बसस्थानकाच्या आवारात खाजगी वाहनांनी अतिक्रमण पहावयास मिळतेय. त्यामुळे वाडा बसस्थानकाचं झालं वाहनतळ झाले आहे.
- Advertisement -