- Advertisement -
राज्याचे हिवाळी अधिवेशन दोन वर्षांनतंर नागपूरमध्ये होत आहे. या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधक कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. सीमावाद, महापुरुषांविरोधात अवमानकारक वक्तव्य तसेच महिला सुरक्षा यावरून विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या आक्रमकतेला राज्य सरकार कसं तोंड देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे
- Advertisement -