Pradnya Ghogale
नागपूरच्या नियमावलीत बदल, बार १० वाजेपर्यंत सुरु!
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे आता अनलॉक करण्यात येत आहे. तर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूरचा समावेश पहिल्या श्रेणीत करण्यात आला आहे. मात्र,...
बारावीची परीक्षा रद्द; उशीरा का होईना पण सरकारला आली जाग
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातल्या बारावीच्या परीक्षा आता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा रद्द करण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या...
PF मधून पैसे काढण्याचे नियम बदलले; आता ३ दिवसांत पैसे येणार खात्यात, जाणून घ्या...
ईपीएफओ सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे आता पीएफ (PF) खात्यातून पैसे काढल्यानंतर केवळ ३ दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. ग्राहकांना भविष्य निर्वाह...
मुंबई होतेय Unlock, घराबाहेर पडताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. परंतु, तरी देखील राज्य सरकारने...
‘तौक्ते’साठी गुजरातला १ हजार कोटी, महाराष्ट्राला जेवढं योग्य वाटत तेवढं तरी द्या’, अजित पवारांची...
'तौक्ते चक्रीवादळा'चा महाराष्ट्राला देखील मोठा फटका बसला. परंतु, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरातचा दौरा केला. विशेष म्हणजे गुजरातचा दौरा केल्यानंतर त्यांनी तात्काळ...
‘सरकार जाणार’ हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना केले की झोपेत? अजितदादांचा सवाल
'जनता झोपेत असताना ठाकरे सरकार पडेल', असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यांच्या या...
युकेत तिसऱ्या लाटेचा धोका, ‘या’मुळे भारतावरही होऊ शकतो परिणाम?
भारतात सध्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आरोग्य यंत्रणेने चांगलीच कंबर कसली आहे. विशेष म्हणजे या दुसऱ्या लाटेला थोपवण्यात भारताला यश देखील येत आहे. कारण काही...
यूएईचा Golden Visa म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तला संयुक्त अरब अमीरात म्हणजेच यूएईचा (UAE) गोल्डन व्हिसा (Golden Visa) मिळाला आहे. संजन दत्तने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत याची...
राज्याच्या कोणत्या भागात नियम शिथिल होणार? नेमके काय पुन्हा सुरू होणार? कुठे निर्बंध कायम...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत कमालीची घट झाली. नव्या रुग्णांची संख्याही घटली. तसेच मृत्यूही कमी होऊ...
‘राज्य सरकार जिथे कमी पडलं तिथे गडकरींनी तक्रार न करता व्यवस्था उभ्या केल्या’
'राज्यात कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आणि इतर आरोग्य सुविधांच्या तुडवड्यामुळे देखील बऱ्याच रुग्णांचे मृत्यू झाले. मात्र, अशावेळी कोणतीही...