राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सध्या चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे. दरम्यान आज मध्यरात्रीपासून राज्य महामार्गावर टोलवसुली सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईतील आज काही एंट्री पाँईटवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसल्या. (छायाचित्र – सुमिता रनौसी)
टोल वसुली सुरू होताच नवी मुंबई-वाशी टोलनाक्यांवर वाहनांची गर्दी!
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -