- Advertisement -
राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे तेथील निर्बंधामध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-ठाण्यासाह २५ जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या बातमीसह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी पहा My Mahanagar Top 10
- Advertisement -