Hemant Bhosale
334 लेख
0 प्रतिक्रिया
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
अण्णासाहेब मोरे समर्थकांचा मोर्चा; हा तर पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न
स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख श्रीराम उर्फ अण्णासाहेब मोरे यांच्यावर तब्बल ५० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप धुळे येथील सेवेकरी अमर पाटील यांनी त्र्यंबक पोलीस...
स्वामी समर्थ गुरुपीठात ५० कोटींचा अपहार !
नाशिक : दिंडोरी येथील प्रख्यात स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख श्रीराम खंडेराव मोरे उर्फ गुरुमाऊली अण्णासाहेब यांनी त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरुपीठात तब्बल ५० कोटी...
पुरोगामी महाराष्ट्राला बालविवाहांची कीड !
बालविवाहांसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी मेळघाटासह अन्य आदिवासी भागांसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार तज्ज्ञांची त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या अहवालानुसार मागील तीन वर्षात राज्यात १५ हजार...
तिसर्या मजल्यावरुन पडलेल्या भटक्या कुत्र्याला वाचवण्यासाठी तरुणीची धडपड
‘देव तारी त्याला कोण मारी’ असे म्हणतात. गंगापूर रोडवरील एका भटक्या कुत्रीला ही म्हण शब्दश: लागू पडली. ही कुत्री पंपिंग स्टेशन परिसरातील एका इमारतीच्या...
समृध्द महाराष्ट्रात उन्मादी धुडगूस
स्वतंत्र राज्य निर्मितीनंतर महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरांच्या परिवर्तनवादी चळवळीमुळे समस्त समाज हक्काची भाषा बोलू लागला. अर्थात हे सुख सहजासहजी लाभले नाही. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी गोपाळ हरी...
पालिकेतील शासकीय अधिकार्यांना आयोगाचा फरक मिळाला; स्थायी अधिकारी, कर्मचारी मात्र वंचित
महापालिकेत कार्यरत असलेल्या शासन सेवेतील अधिकार्यांना महापालिकेच्या तिजोरीतून सातव्या वेतन आयोगाचा फरक अदा करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे अन्यत्र बदली झालेल्या कर्मचार्यांनाही हा फरक मिळालेला...
आमदारांना घर…सरकारचं डोकं ठिकाणावर आहे?
शिवसेनेच्या प्रवक्त्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पक्षनिष्ठेला जागून घरांच्या मुद्याचे समर्थन केले आहे. सरकारमधील सर्वच आमदार श्रीमंत नाहीत. काही ठराविक आमदारच श्रीमंत आहेत. त्यामुळे...
मराठीला हवं लहान घर… समृद्धीची पताका उंचावण्यासाठी !
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर मराठी भाषेची अवस्था ‘नटसम्राटा’सारखीच झाली आहे. अभिजात दर्जासाठी मराठी भाषा ही खणखणीत नाण्यासारखीच आहे. परंतु या दर्जाचा डंका जगाच्या कानाकोपर्यात वाजावा...
‘इन्कलाब झिंदाबाद’
पाच राज्यांच्या निकालांनी इतिहास घडवला. घराणेशाही आणि लांगुलचालन करणार्यांना जागा दाखवून दिली. ‘इंन्कलाब झिंदाबाद’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला. या निकालांनंतर खर्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी,...
नावापुरत्या महिला !
स्त्री आणि पुरुष विषमतेच्या निर्देशांकामध्ये जगामध्ये भारताचा क्रमांक 201 पैकी 189 वा आहे. लोकसभेत स्त्रियांचे प्रमाण सातत्याने 10 ते 15 टक्केच राहिलेले आहे. परिणामी...