Jaywant Rane
150 लेख
0 प्रतिक्रिया
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
सवलतींना सोकावलेल्या समाजाची आत्मघाती वाटचाल!
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देशातील लोकशाहीला धोका आहे, ती वाचवायची असेल तर सगळ्या विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन करत आहेत....
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना!
राज्यात एकनाथ शिंदे यांना सोबतीला घेऊन भाजपची सत्ता आणण्यासाठी अडीच वर्षे सातत्याने झटणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या धूलिवंदनाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्यासोबत...
पराकोटीच्या अट्टाहासाची घातक परिणती!
सर्वसामान्य मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेची अवस्था सध्या अतिशय केविलवाणी झालेली आहे. शिवसेनेतून यापूर्वीही असंतुष्ट नेते बाहेर पडले होते, पण त्यावेळी शिवसेनेचे...
खरंच राम मंदिराला ५० वर्षांनंतर धोका आहे का?
एका बाजूला अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम २०२४ सालापर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व्यक्त करत असतानाच आक्रमक हिंदुत्वाविषयी नेहमीच चर्चेत असलेले...
लव्ह जिहाद, धर्मांतर आणि घरवापसी!
अलीकडच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात प्रामुख्याने लव्ह जिहादच्या मुद्यावरून विविध हिंदू संघटना आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. त्यांची नावे घ्यायची तर खूप मोठी सूची होईल. ख्रिस्ती...
पानिपतावरील रणसंग्राम आणि महाराष्ट्रातील सद्यस्थिती!
पानिपतावरील तिसर्या लढाईत अफगाणिस्तानचा सत्ताधीश अहमदशहा अब्दाली याच्या सैन्याविरुद्ध लढताना मराठ्यांचा जो पराभव झाला त्याला नुकतीच २६२ वर्षे पूर्ण झाली. तो दिवस मकरसंक्रांतीचा होता....
मराठी तितुका मेळवावा, पण कोण जाणार मराठीच्या गावा!
ठाणे ते गुवाहाटी व्हाया सुरत अशा मोठ्या राजकीय घडामोडींनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस आणि शिंदे यांच्या सरकारने मुंबईत वरळी येथे पहिल्या विश्व मराठी संमेलनाचे...
बसवराज बोम्मई महाराष्ट्रातील भाजपला बसवणार!
महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादाला काही वर्षे उलटली असली तरी त्यावर काही तोडगा निघण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट तो अधिकाधिक कसा चिघळवला जाईल याचा...
मनुच्या स्मृती किती काळ जागवणार?
महाराष्ट्र हा नेहमीच अनेक सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक चळवळींचे उगमस्थान राहिलेला आहे. अनेक समाजसुधारक, क्रांतिकारक, बुद्धिवादी महाराष्ट्राने देशाला दिलेले आहेत. महाराष्ट्राने अगोदर सुरुवात केली...
अब्दुल सत्तारांची दुर्बुद्धी सुप्रिया सुळेंसाठी इष्टापत्ती!
राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या फडणवीस आणि शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या शिवराळ आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. पूर्वी शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचा...