Jaywant Rane

133 लेख
0 प्रतिक्रिया
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
बसवराज बोम्मई महाराष्ट्रातील भाजपला बसवणार!
महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादाला काही वर्षे उलटली असली तरी त्यावर काही तोडगा निघण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट तो अधिकाधिक कसा चिघळवला जाईल याचा...
मनुच्या स्मृती किती काळ जागवणार?
महाराष्ट्र हा नेहमीच अनेक सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक चळवळींचे उगमस्थान राहिलेला आहे. अनेक समाजसुधारक, क्रांतिकारक, बुद्धिवादी महाराष्ट्राने देशाला दिलेले आहेत. महाराष्ट्राने अगोदर सुरुवात केली...
अब्दुल सत्तारांची दुर्बुद्धी सुप्रिया सुळेंसाठी इष्टापत्ती!
राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या फडणवीस आणि शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या शिवराळ आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. पूर्वी शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचा...
अंतू बर्व्याचा दिवाळी दौरा!
सध्या स्वर्गवासी असलेल्या अंतू बर्व्याला अचानक वाटले की, दिवाळीच्या निमित्ताने एकदा आपल्या प्राणप्रिय कोकणात जावे. इतक्या वर्षात काय बरे बदल झाले असतील, याचा फेरफटका...
शिवसेनेची वाटचाल रिपाइंच्या मार्गाने होणे हे दुर्दैव!
समाजातील जातीय आणि आर्थिकदृष्ठ्या मागास राहिलेल्या समाज घटकांना राजकीय व्यासपीठ मिळून त्यांना त्यांचे न्याय्यहक्क मिळवता यावेत, म्हणून एकेकाळी स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया...
पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारे त्या देशात जाणार का?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत एका बाजूला मुस्लीम समाजाशी सलोखा निर्माण व्हावा यासाठी मुस्लीम नेत्यांशी भेटीगाठी घेऊन चर्चा करत आहेत, तर दुसर्या बाजूला...
भारत जोडोपेक्षा काँग्रेस जोडो मोहीम हाती घ्यावी!
दोन लोकसभांसोबत महत्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झाल्यानंतर हतबल झालेल्या काँग्रेस पक्षांमध्ये नवीन ऊर्जा भरण्यासाठी विविध उपाय करून पाहण्यात आले. पण नरेंद्र मोदी यांच्यासारखा...
राजकीय नेत्यांची कुरघोडी आणि लोकांची कोंडी!
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अडीच तीन वर्षांत कुरघोडीच्या राजकारणाला प्रचंड ऊत आलेला आहे. आपल्याच पक्षाची सत्ता राज्यात यावी तसेच आपल्यालाच मुख्यमंत्रीपद तसेच महत्वाची मंत्रीपदे मिळवण्यासाठी...
नेहरूंच्या बदनामीचा कोळसा किती काळ उगाळणार?
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना सध्या केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने १४ ऑगस्टला देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू पाकिस्तानचे निर्माते महमदअली जिना यांच्यासमोर...
जे. पी. नड्डांचा प्रादेशिक पक्षांसाठी खड्डा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकमनावर प्रभाव पाडण्याच्या ताकदीमुळे भाजपला केंद्रात दोन वेळा बहुमत मिळाले. काही राज्यांमध्ये भाजपने कुटनीतीचा वापर करून सत्ता मिळवली. महाराष्ट्र हे...
- Advertisement -