193895 लेख
524 प्रतिक्रिया
शिक्षणाने ‘स्व’ जगवावा!
शिक्षणाचा उद्देश हा प्रत्येक व्यक्तीला ‘स्व’ची जाणीव करून देणे हा आहे. अभ्यासक्रम विकसित करताना गाभाघटक, जीवन कौशल्य, मूल्य, २१ व्या शतकासाठी कौशल्य अशा विविध...
तक्षशिला, नालंदाच्या देशात विदेशी विद्यापीठांना पायघड्या!
अखेर भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाने परदेशी विद्यापीठांना भारतात आपली उपकेंद्र सुरू करण्यास अनुमती दिली. गेले अनेक वर्षे हा विषय चर्चेत होता, पण परवानगीची प्रतीक्षा...
पालकांच्या प्रबोधनाची गरज!
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार भारतात दररोज सुमारे साडेतीनशे विद्यार्थी आत्महत्या करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याचा अर्थ सरासरी दर चार-पाच मिनिटाला एक...
जीवनाच्या गुणवत्तेचा प्रश्न !
शिक्षणाची गुणवत्ता ढासळली असल्याचे सांगत मराठवाड्याचे महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील पहिली ते दहावीच्या शाळांना शिकवणारे शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्थेत...
मोबाईलचा नाद खुळा!
गेल्या काही महिन्यांत मुलांमध्ये हिंसा वाढत असल्याची वृत्ते प्रसारमाध्यमांतून समोर येत आहेत. तीव्र स्वरूपाच्या हिंसक घटना, हत्या, बलात्कार अशा घटनांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग स्पष्ट...
शिक्षणाचा पराभव…!
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधान दिनानिमित्त न्यायवृंदासमोर बोलताना म्हटले की, आणखी तुरुंग बांधणे यात कसला आला विकास? त्यांच्या या विधानाचा अधिक गंभीरपणे विचार...
पाठ्यपुस्तकासोबत वह्यांची पाने जोडण्याचा विचार की अविचार!
दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत देशातील काही राज्ये पावले टाकत आहेत. महाराष्ट्र राज्यानेदेखील तसे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून यापूर्वी सर्व पुस्तकांचे...
शिक्षणाची पहिली श्रेणी कधी ?
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने नुकताच देशातील विविध राज्यांच्या शैक्षणिक क्षेत्राचा कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे. अहवालानुसार यावर्षी महाराष्ट्राचा निर्देशांक उंचावला आहे....
विठ्ठलाच्या पंढरपुरात साने गुरुजींचे सत्याग्रह स्मारक !
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर प्रवेशासाठीच्या साने गुरूजींनी केलेल्या उपोषणाला यावर्षी पंच्याहत्तर वर्षं पूर्ण झाली आहेत. वर्तमानात जातीभेद पाळला जात नाही. आपल्या सामाजिक जीवनात जातीभेदाचे...
शाळाबंदी म्हणजे सामाजिक आत्मघात!
राज्यात सध्या वीसपेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करण्याबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंत्रालयाने वीस पटाच्या शाळा बंद करण्याबाबत काय कार्यवाही सुरू आहे असे विचारल्यानंतर...