193831 लेख
524 प्रतिक्रिया
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
संतोष परब प्रकरणी अटकसत्र सुरू राहिल्यास …नारायण राणेंचा इशारा
कणकवली येथील कार्यकर्त्याच्या हल्ल्याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांना गोवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करीत असून सत्तेचा गैरवापर सूड बुद्धीने केला जात असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे...
संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंना पोलिसांची नोटीस
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांना कणकवलीत झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना चौकशी करता...
सिंधुदुर्गात व्हेल माशाच्या उल्टीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, साडे पाच कोटींचा मुद्देमाल जप्त
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यावधी रुपये किंमत असलेली मागणी असलेली व्हेल माशाची उल्टी बांदा बाजारपेठेत स्थानिक गुन्हा अन्वेषण सिंधुदुर्गच्या पथकाने सापळा रचून पकडली. यामध्ये तब्बल ५...
सावंतवाडीतील “त्या” दुहेरी खून प्रकरणाचा पर्दाफाश, दागिन्याच्या हव्यासाने केले कृत्य
राज्यात खळबळ माजवणाऱ्या सावंतवाडी उभाबाजार येथील वृद्ध महीलांच्या दुहेरी खून प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झाला आहे.कुशल उर्फ विनायक नागेश टंकसाळी ( ३२ , रा. उभाबाजार,...
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसला दुर्मिळ ब्लॅक पँथर, परिसरात दहशतीचे वातावरण
सिंधूदुर्ग जिल्ह्यात दुर्मिळ ब्लॅक पँथरचे अस्तित्व आढळून आले आहे. जिल्ह्यातील कुडाळमधील गोवारी गावात पाण्याच्या टाकीत हा ब्लॅक पँथर आढळला आहे. वनविभागाला याची माहिती मिळताच...
‘ईमान इला’, चिपी विमानतळावर सर्वांची लगबग सुरु
निळ्याश्यार आकाशात पांढरया ढगांमध्ये खेळण्या एव्हढ छोट्स विमान दिसल तरी डोळे किलकिले करत आनंदाने आकाशाकडे पहाणाऱ्या सिंधुदुर्ग वसियांचे स्वप्न आज सत्यात येत आहे. आपल्या...
महागाई,अप्पर जिल्हाधिकारी हटाव व पर्यावरण बचावासाठी मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
वाढती महगाई ,अप्पर जिल्हाधिकारी हटाव व पर्यावरण बचाव अशा घोषणा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी अप्पर जिल्हाधिकारी...
गर्विष्ठ माना या नेहमीच शिवसेनाप्रमुखांच्या चरणी झुकल्या, वैभव नाईक यांची नारायण राणेंवर टीका
१९९१ साली मुंबईत शिवसेना नसती तर आज जे शिवसेनेला तालिबानी म्हणत आहेत. त्याच हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेने मुंबई वाचवली होती. हिंदू लोकांना वाचविले होते....
गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना करावी लागणार कोरोना टेस्ट
श्रावण महीना सुरु झाला की कोकणी माणसाला वेध लागतात ते गणेशोत्सवाचे आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनाचे. येत्या १० सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. महानगरांमध्ये...
सिंधुदुर्गात कोरोना नियंत्रणात! पॉजिटिव्ह रुग्णसंख्याआली ५० पर्यत खाली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाखांच्यावर कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत . कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या त्याचा चांगला परिणाम दिसून आला असून...