मुंबई

मुंबई

डोंबिवलीत महापौरांनीही लुटला नारळ फोडी खेळाचा आनंद

नारळी पौर्णिमेनिमित्त डोंबिवलीत नारळ फोडी आणि चोर गोविंदा साजरा करण्यात आला. नारळ फोडीत महापौर विनिता राणे यांनी ही सहभाग घेतला होता. गेल्या १५ वर्षांपासून...

पूरग्रस्तांसाठी मुंबई विद्यापीठाचा मदतीचा हात

राज्यातील कोकण, कोल्हापूर आणि सांगली येथे उद्भवलेल्या भीषण पूरपरिस्थिमुळे झालेले नुकसान आणि जनजीवन पूर्वरत होण्यासाठी विविध स्तरातून मदत केली जात आहे. शासकी, पातळीपासून बॉलिवूडमधील...

प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाच्या वापरास बंदी

स्वातंत्र्यदिनी प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. तसेच ध्वजवंदनानंतर खराब झालेले, फाटलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपूर्द करावेत, असे आवाहन मुंबई...

गोरेगाव येथे डंपर अपघात; एका महिलेचा मृत्यू

गोरेगाव येथे डंपर अपघातात एका ५६ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. कलावती दशरथभाई पांचाळ असं या मृत महिलेचे नाव आहे. तिच्या मृत्यूप्रकरणी आरोपी महाराजा पेरुमल...
- Advertisement -

‘भिती’मुळे आम्हालाच मानसोपचाराची गरज; शीव हॉस्पिटलमधील डॉक्टरांची मागणी

मुंबई महापालिकेच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटलमधील एका निवासी डॉक्टराला मारहाण झाल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर निवासी डॉक्टरांमध्ये भितीचं...

शहापूरमध्ये खड्ड्यांनी घेतला दुचाकीस्वाराचा बळी

तालुक्यातील शहापूर-किन्हवली मार्गावर सापगाव लिबर्टी कंपनीच्या लगत रस्त्यावर पडलेल्या खड्डयांत पडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना येथे सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली आहे. विशाल...

माथेफिरुच्या स्टंटबाजीमुळे लोकलचा खोळंबा

बऱ्याचदा तांत्रिक बिघाड, पेंटाग्राफ तुटल्याने आणि रुळाला तडे गेल्यामुळे रेल्वेचा खोळंबा होतो. मात्र, आज एका वेगळ्याच कारणांमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाण्यात...

अखेर अग्निशमन दलाच्या त्या ३ जवानांना शहिदांचा दर्जा!

अग्निशमन दलाचे जवान हे अक्षरश: आगीशी खेळत असतात. वेळप्रसंगी आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करीत जीवाची बाजी देखील लावत असतात. अशीच जीवाची बाजी लावीत असताना...
- Advertisement -

विक्रोळीत महिलांची ‘नारळ फोडी’

श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे प्रांत नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. नारळी पौर्णिमा हा सण प्रामुख्याने कोळी बांधवांचा म्हणून मानला जातो. समुद्राचा...

गणेश मंडळांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गणेशोत्सवाचे स्वरूप हे उत्साही राहिले पाहिजे. त्यामुळे गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. गणेश मंडळांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी...

‘लालबागचा राजा’ मंडळाकडून पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत

महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात महापूराचे एक भीषण रुप पाहायला मिळालं. पण या महापूरने सांगली आणि कोल्हापूरतील नागारिकांचे आयुष्य उद्धवस्त करून टाकलं आहे. त्यामुळे...

‘केंद्राच्या मदतीची प्रतिक्षा न करता राज्य सरकारने मदतीचा ओघ वाढवावा’

राज्यातील पूरग्रस्त भागात झालेले नुकसान पाहता १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. केंद्र सरकारकडे ६ हजार कोटी रुपयांची मागणी केलेली असली तरी केंद्र सरकारची...
- Advertisement -

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटीवरील बंदोबस्त वाढवला

स्वातंत्र्यदिन, १५ ऑगस्टच्या निमित्ताने महत्त्वाच्या शहरांमधील पोलीस बंदोबस्त आणखीनच चोख करण्यात आला आहे. मुंबईमधील अतिदक्षता परिसरात जागोजागी पोलीस, सीआरपीएफ जवान यांच्याद्वारे चेकिंग केली जात...

काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात कित्येक घरे उद्धवस्त झाले आहेत. त्याचबरोबर गुरे-ढोरे देखील वाहून गेले आहेत. शेतीचे मोठे नुकसान...

आपात्कालीन परिस्थितीसाठी जे.जे. हॉस्पिटलचा ‘माहिती पुस्तिके’चा उपक्रम

आपात्कालीन परिस्थितीत डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीने काम करावं? एखाद्या घटनेतील रुग्णांना त्यासोबतच त्यांच्या नातेवाईकांना कसं सांभाळावं? अचानक आगीची घटना घडली, पूर, इमारत कोसळणे...
- Advertisement -