मुंबई

मुंबई

काटकसरीचा ‘ओपन एक्सेस’ मार्ग

खुल्या बाजारातून वीज खरेदी करण्याच्या पर्यायाअंतर्गत मध्य रेल्वेने आतापर्यंत रेल्वे प्रवाशांसाठी स्वस्त वीज खरेदी करून मोठी बचत केली आहे. आतापर्यंत ओपन एक्सेसचा पर्याय वापरत...

…ही तर पूरग्रस्तांची क्रूर थट्टा

राज्य सरकारने पुरग्रस्तांना मदतीचा हात देताना मदतीचे निकष ठरविणारा जीआर नुकताच जाहीर केला आहे. हा जीआर सध्या वादाच्या भोवर्‍यात अडकला असून हा जीआरवरुन विरोधकांनी...

माहुलीच्या जंगलातील तलाव भरले

शहापूर तालुक्यातील माहूली परिसरातील पाणी टंचाई कायमची दूर करण्यासाठी वन्यजीव विभागाचे खर्डी वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांनी पुढाकार घेतला होता. वासिंद येथील जेएसडब्लू कंपनीच्या...

इस्रोच्या मदतीने रेल्वे सांगणार ‘रिअल टाईम’

पावसाळ्यात रेल्वे वेळापत्रकावर कोलमडून पडणे हे नवीन नाही. त्यामुळे प्रवाशांना त्रास तर होतोच,त्याच बरोबर रेल्वे गाड्यांच्या नियोजनात अडथळ निर्माण होतो. मात्र आता रेल्वेकडून इस्रोच्या...
- Advertisement -

जय घोष चाले तुझा मोरया…

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईतील सार्वजनिक मंडळांची आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमन सोहळ्यासाठीची लगबग सुरु झाली आहे. याची सुरुवात रविवारपासून होणार असून रविवारी...

मनोर-वाडा-भिवंडी रस्त्याचे काम सहा महिन्यात पूर्ण करा

मनोर-वाडा-भिवंडी या रस्त्याच्या रखडलेल्या कामांबाबत 2016 साली मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान मुख्य अभियंता आणि सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर...

वासिंदच्या जिगरबाज तरुणांनी पुरातून वाचवले १८ जणांचे प्राण

शहापूर तालुक्यातील वासिंद येथे भातसा नदीच्या पुरामुळे भातसई गावाजवळ अडकून पडलेल्या 18 जणांना मृत्यूच्या दाढेतून सुरक्षित बाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचला. यात 9 पुरुष...

देहविक्री व्यावसायातून दहा मुलींची सुटका

वसई तालुक्यात दोन घटनांमध्ये दहा मुलींची दलालांच्या तावडीतून पोलिसांनी सुखरूप सुटका केली. यापैकी चार मुली अल्पवयीन असल्याने आरोपींवर पोक्सो आणि पिटा अन्वये गुन्हा दाखल...
- Advertisement -

पालघरमधील वाहतूक कोंडीवर लवकरच तोडगा

पालघर, बोईसरमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कैलाश शिंदे सरसावले आहेत. समस्या सोडविण्यासाठी प्रादेशिक परिवहन...

मुंबई-पुणे मार्गावर एसटीच्या नवीन ८ शिवनेरी

एसटी महामंडळाने शिवनेरीच्या तिकीट दरात भरघोस कपात केल्यानंतर मिळणारा प्रवासी प्रतिसाद लक्षात घेऊन एसटीने पुन्हा मुंबई-पुणे महामार्गावर नवीन २० शिवनेरी बसेस सुरु करण्याचा निर्णय...

शहापुरात गढूळ पाणीपुुरवठा

शहापूर नगरपंचायतीकडून शहरातील नागरिकांना माती, केर कचरा असलेल्या गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. हे गढूळ पाणी पिण्यासाठी...

काळाचौकीत दुमदुमणार विठुरायाचा गजर

मुंबईसह राज्यभरात सध्या गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळाने आपली जय्यत तयारी सुरू केली आहे. मुंबईत...
- Advertisement -

मोबाईल टॉवरबाबत कारवाई करा

वसईच्या पूर्वपट्टीतील मोबाईल सेवा गेल्या पाच दिवसांपासून ठप्प झाली आहे. येथील मोबाईल टॉवर अन्यत्र हलवण्याची मागणी माजी खासदारांनी तहसीलदारांकडे केली आहे.दूरध्वनी सेवा बंद झाल्यानंतर...

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण माहिती दिली नाही

खासदार राजेंद्र गावित यांनी लोकसभा निवडणूक 2019 च्या वेळी निवडणूक कार्यालयाला आपल्याशी संबंधित असलेली सगळी माहिती दिली नसल्याचा आरोप करून मुंबई उच्च न्यायालयात काँग्रेसचे...

पालघर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या १४६.५३ टक्के पाऊस

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी संपलेल्या 24 तासांत सरासरी 7.59 मिमी पाऊस पडला असून जूनपासून आतापर्यंत एकूण 2397.45 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंतच्या सरासरी पावसाशी...
- Advertisement -