हिंदुत्वाच्या नावावर राजकीय भोंगे वाजवण्याचा ढोंग सुरू आहे हे पाहता केंद्राने भोंग्यासंदर्भात राष्ट्रीय धोरण आखण्याची गरज आहे. असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. यासह रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावर देखील त्यांनी भाष्य केलंय
भोंग्यासंदर्भात धोरण आखून गुजरात,दिल्ली,बिहारमध्ये लागू करा- संजय राऊत
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -