महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात आज, शनिवार ११ डिसेंबर रोजी ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’ राबवण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत कोकण किनारपट्टीवरील ४० समुद्र किनारे स्वच्छ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मुंबईतील गिरगाव, प्रभादेवी-दादर, माहिम, वांद्रे, वर्सोवा, जुहू, आक्सा आणि दानापानी या किनाऱ्यांवर ‘स्वच्छता मोहीमे’साठी शेकडो नागरिकांनी नावनोंदणी केली होती. मुंबईसह पालघर-ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता मोहीम आज सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, सरचिटणीस आदी पदाधिकारी उपस्थितीत ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’ पार पडली. (छायाचित्र – दीपक साळवी)
Photo: समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी सरसावला ब्रॅण्ड अमित ठाकरे
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -