नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन आपण घेत आहोत. माहूरच्या रेणुकादेवीचे दर्शन घेतल्यानंतर शेवटचे आद्य स्वयंभू पीठ...
भारतातील शक्ती देवतांच्या १०८ शक्तीपीठापैंकी महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठ आहेत. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजापूरची श्री तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची...
कोल्हापूरची अंबाबाई महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी पहिले पूर्णपीठ आहे. अंबाबाईचे मंदिर कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आहे. मंदिर भव्य आणि...