घरव्हिडिओ'पायी वारीची परंपरा खंडीत करणार महाराष्ट्र द्रोही सरकार'

‘पायी वारीची परंपरा खंडीत करणार महाराष्ट्र द्रोही सरकार’

Related Story

- Advertisement -

“उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात मुघलांच सरकार आहे, हे पुन्हा आता सिद्ध झाले आहे. समस्त वारकरी संप्रदायाची मर्यादित संख्येत निर्बंधासह पायी वारीची मागणी धुडकावून वारकऱ्यांच्या तोंडाला पान पुसून महाराष्ट्राची पायी वारीची परंपरा खंडीत करणार महाविकास आघाडी सरकार द्रोही सरकार आहे”, असा घणाघात आचार्य तुषार भोसले यांनी केला आहे.

- Advertisement -