घरव्हिडिओपडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

पडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

‘महाराष्ट्रातील जनता आस्मानी संकटामुळे उद्धवस्त झाली आहे. पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून महाविकास आघाडी सरकार सत्ता वाचवण्यात व्यस्त आहे. व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला कुठल्याही निकषाच्या चक्रव्यूव्हात न अडकवता आधी तातडीने प्रत्येकी १ लाख रूपयाची मदत करावी’, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

- Advertisement -