- Advertisement -
औरंगाबाद जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर नामांतर करण्यात आलं आहे. या निर्णयाविरोधात आज शहर बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र मुस्लीम अवामी कमिटीतर्फे ही बंदची हाक दिली गेली आहे. मात्र या आंदोलनावर विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.
- Advertisement -