घरव्हिडिओमुंबई-ठाणे पाण्यात घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांना नोबेल द्यायला हवा - जितेंद्र आव्हाड

मुंबई-ठाणे पाण्यात घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांना नोबेल द्यायला हवा – जितेंद्र आव्हाड

Related Story

- Advertisement -

मी लहानपणापासून मुंबईत राहतो. असा एकही पावसाळा नाही ज्यात मुंबई भरली नाही. दरवर्षी मुंबईत त्याच त्याच जागावर पाणी भरतं. जागाही बदलेल्या नाहीत. सत्ताधारी 25 वर्षांपासून तेच आहेत पण मुंबईच्या पाण्याच्या जागा काही ते बदलू शकले नाहीत. नालेसफाईतून पैसे खाण्याची परंपरा ते सोडायला तयार नाहीत. ज्या माणसाना नाल्यातून पैसे खाण्याची सवय आहे त्यांना काय फरक पडत नाही. नाल्यात वाहून गेलेल्या कचऱ्याची बिले काढण्यात हे सत्ताधारी व्यस्त आहेत. मुंबईचे आणि ठाण्याचे सत्ताधारी यांना नोबल पारितोषिक द्यायला हवे अशी टीका काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. त्यांच्याशी बातचित केलीय आमच्या प्रतिनिधीने.

- Advertisement -