- Advertisement -
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक केलं आहे. यासह सेनेचे खासदार संजय राऊत आणि संजय पांडे या दोघांवरही जोरदार टीका केली आहे. शिंदे साहेबांची शिवसेना आणि मोदी साहेबांचं भाजप आता एक होऊन आता महाराष्ट्राचा विकास करणार. असं वक्तव्य सोमय्यांनी केलंय
- Advertisement -