- Advertisement -
शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावरून पुन्हा राज्यपालांवर टीकेची झोड उठली आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही राज्यपालांना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला आहे. ‘महाराजांची तुलना कुणाशीही करू नये. जगभर महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला जातो.’ असं सांगत भुजबळांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.
- Advertisement -