- Advertisement -
केंद्रात दोन टर्म भाजपला बहुमत मिळालं हे तिथल्या कार्यकर्त्यांचं यश आहे. पण राज्यात भाजपला वाईट दिन हे त्यांच्या नेत्यांच्या अहंकारी वक्तव्यामुळे आले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
- Advertisement -