- Advertisement -
“मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभीजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारनं जूनपूर्वी मराठा समाजाचे पाच प्रश्न सोडवावे. तसं केल्यास उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार मी कोरोना योद्धा बनून बाहेर पडले. अन्यथा मी सुरुवातीपासून समाजाचा योद्धा आहे, हे विसरू नका, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.
- Advertisement -