- Advertisement -
राज्य सरकारला त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया सुरु आहेत.गेल्या ५५ वर्षांत महाराष्ट्राचं राजकारण एवढं बिघाल नव्हतं जेवढं आत्ता बिघडलं आहे. तुम्ही कितीही कारवाया करा आमचं मनोबल तेवढंच वाढत जाईल आणि अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यावर दिली
- Advertisement -