रामायणातील महत्त्वांच्या स्थळांचे दर्शन देण्यासाठी भारतीय रेल्वेने नवी एक्सप्रेस सुरु केली आहे. या माध्यमातून राम भक्तांना १६ दिवसांची तीर्थ यात्रा घडवली जाईल. या यात्रेचा अयोध्या ते श्रीलंकेपर्यंत १६ दिवसांचा प्रवास असणार आहे. या ट्रेनचे तिकिट प्रत्येकी १५ हजार ६०० रुपये असेल.
अशी आहे ‘श्री रामायण एक्सप्रेस’
written By My Mahanagar Team
Mumbai
रेल्वे मंत्रालयाने नव्या टुरिस्ट ट्रेनची घोषणा केली आहे.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -