स्त्री- शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवणाऱ्या सावित्रीबाई फुले
3 जानेवारी 1831 साली देशातल्या पहिल्या महिला शिक्षक सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. स्त्रीयांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाने अनेक महिलांना प्रेरित केलं...
आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात
15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आजपासून लसीकरणाला सुरुवात होत आहे. मुंबईत 9 ठिकाणी लसीकरण केंद्र उभारली असून या केंद्रावर जाऊन लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे...
मुंबईकरांची दिशाभूल करण्याचं काम – महापौरांचं प्रत्यूत्तर
मुळामध्ये ही त्यांची पोटदुखी आहे. आज आपण इतकं चांगलं मुंबईकरांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. आधी त्यांना वाटलं की हे होणारचं नाही. त्यामुळे जे आता...
शाळा पुन्हा बंद होणार की नाही? काय म्हणाले आरोग्यमंत्री?
पुन्हा एकदा राज्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तसेच दुसऱ्या बाजूला राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण देखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊनची भीती निर्माण...
मुख्यमंत्रीपदाचा कारभार एकनाथ शिंदेंकडे द्या – दानवे
शिवसेनेत मी आग लावत नसून त्यांच्यात आग लावण्याचं काम माझं नाही. रावसाहेब दानवे यांनी आमच्यात आग लावण्याचं काम करू नये, असं जरी एकनाथ शिंदे...
मुंबईकरांच्या करमाफीला एवढा उशीर का?
शिवसेनेने मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंत घरांच्या मालमत्ता कर माफीची जी घोषणा केली आहे. यामध्ये एवढा उशीर का लागला?, असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार...
NCB अधिकारी, NCB पंचातील संवाद : NCB officer call to refree
अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या आणखी एक फर्जीवाडा खुला केला आहे. एनसीबीच्या पंचांच्या माध्यमातून खोट्या सह्या, खोटी प्रकरणे...
उद्धव ठाकरेंनी केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंबईकरांना एक मोठे गिफ्ट दिले. ते म्हणजे मुंबईतील ५०० चौरस फुटाखालील घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आला. महाविकास आघाडी...
भाजपचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर आरोप
भाजप अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या अंगावर काळे टाकण्यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्ते आल्याचा दावा भाजपने केला आहे. आचार्य तुषार भोसले यांनी नाव न...
गोव्याचा फिल देणाऱ्या खोताच्या वाडीची सफर
गजबजलेल्या मुंबई शहरात गोव्याचा फिल देणारी अशी पुरातन खोताची वाडी आहे. या वाडीत पुरातन वारसा जपणारी अशी सुंदर घरे असून वाडीत ख्रिश्चन जैन आणि...
कोणत्या कारणामुळे झाली चेंगराचेंगरी?
जम्मूच्या कटरा मधील वैष्णो देवी मंदिर परिसरात रात्री २ वाजताच्या सुमाराम चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक जण...
NCB मध्ये समीर वानखेडेंची कामगिरी कशी राहिली
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबरला २०२१ ला संपला. त्यांनी सेवा मुदतवाढ मागितलेली नाही. एनसीबीने ही माहिती दिली....
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement