रत्नागिरीतील बारसू रिफायनरीला स्थानिकांनी प्रचंड विरोध केला आहे. रिफायनरीला नकार देत आंदोलन केले जात आहे. या आंदोलकांची आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी बारसूतील आंदोलकांशी संवाद साधला.
Photo : उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी आंदोलकांशी साधला संवाद
written By My Mahanagar Team
Maharashtra
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -