घरमुंबईसलग चौथ्या दिवशी मध्य रेल्वे कोलमडली

सलग चौथ्या दिवशी मध्य रेल्वे कोलमडली

Subscribe

मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने सुरु आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक सलग चौथ्या दिवशी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला समोरे जावे लागत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने सुरु आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहे. धिम्या आणि जलद दोन्ही मार्गावरील गाड्या उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. गेल्या काही दिवसापासून मध्य रेल्वेची वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत होत आहे. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कामाला जाणाऱ्या प्रवाशांना ऑफिसला वेळत पोहचता येणार नसल्याने लेटमार्क लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -