घर लेखक यां लेख

193993 लेख 524 प्रतिक्रिया

विठ्ठल मंदिर प्रवेश लढ्याची पंच्याहत्तरी !

भारताच्या स्वातंत्र्याची लढाई थांबली होती. प्रत्यक्ष स्वातंत्र्य लवकरच मिळणार होते. मात्र तरीसुध्दा त्या राजकीय स्वातंत्र्याला खरच अर्थ होता का? याचा विचार समाजातील अनेक समाजधुरीण...

विवेकाची कास सोडू नये

शालेय शिक्षणात श्रीमद्भगवतगीता शिकविण्याचा विचार काही राज्यात घोषित करण्यात आला. महाराष्ट्रातही तशी मागणी पुढे आली. अशा प्रकारचे धार्मिक ग्रंथाचे शिक्षण औपचारिक शिक्षणात देणे योग्य...

व्यावसायिक अभ्यासक्रमांंना अवकळा !

राज्यात शिक्षण संस्थाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. विद्यापीठांबरोबर महाविद्यालयांची संख्याही उंचावत आहे. पारंपारिक महाविद्यालयांबरोबरच व्यावसायिक अभ्यासक्रमालाही क्षमतेपेक्षा कितीतरी कमी प्रमाणात विद्यार्थी प्रवेशित होत...
crime Rising in Maharashtra

महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी !

भारतातील अनेक प्रांतापैकी महाराष्ट्र हे अत्यंत प्रगत, महापुरूषाचे आणि संताची भूमी असलेले राज्य म्हणून ओळखले जाते. या भूमीत जन्माला आलेले महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रबाई...

भावभावनांचा ओलावा…

कवितेत भक्ती आहे, प्रेम आहे आणि भोवतालमध्ये असलेल्या समस्यांचे दर्शन आहे. त्यामुळे कविता संग्रहात विविध भावभावना अनुभवायला मिळतात. कवयित्री शब्दांच्या प्रेमात असल्याचा कविता वाचताना...

गुणवत्तावाढीसाठी गुंतवणूक वाढ हवी

शिक्षण गुणवत्तापूर्ण हवे असेल तर शिक्षणावरील गुंतवणूक वाढविण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. राज्यात दोन लाखापेक्षा अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे नुकतेच विधिमंडळात सांगण्यात आले.त्याचवेळी शिक्षण...

बाऊंसरगिरीच्या घोड्याला वेळीच लगाम आवश्यक !

पुणेस्थित एका शाळेतील सुरक्षा रक्षकाने शाळेच्या आवारात पालकांना मारहाण केली. त्याचे पडसाद राज्याचे अधिवेशऩ सुरू असल्याने उमटलेलेही. याबाबत शिक्षण विभागातील अधिकार्‍यांची तात्काळ बैठक घेऊन...

जागतिक नागरिकत्वाच्या दिशेने…

जग सध्या तिस-या महायुध्दाच्या दिशेने पावले टाकत आहे का? अशी शंका जगभरातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे. त्याचे कारण रशिया व युक्रेनमधील युध्द....

पोटाच्या भुकेशी भाषेचा संबंध!

जगाच्या पाठीवर काळाच्या ओघात अनेक भाषा मृत्यू पावल्या आहेत. इंग्रजांच्या वसाहती जेथे स्थापन झाल्या तेथील स्थानिक भाषा इंग्रजी भाषेने गिंळकृत केल्या आहेत. या भाषा...

विवेकाची पेरणी करण्यात शिक्षणसंस्थांचे अपयश!

देशात राजकारणासाठी अनेक मुद्दे असताना अलिकडे शिक्षण हाही राजकारणाचा विषय बनत आहे. हिजाबवरून कर्नाटकात शाळा महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. महाराष्ट्रातही त्याचे काही...