श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे) हे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान, बडोदा संस्थानचे अधिपती होते. त्यांचा जन्म ११ मार्च १८६३ रोजी नाशिकमधील कौळाणे येथे झाला....
मंगेश पाडगावकर हे प्रतिभावान मराठी कवी होते. त्यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी वेंगुर्ले येथे झाला. मराठी आणि संस्कृत विषय घेऊन एम.ए. झालेल्या पाडगावकर...
लहान मुला-मुलींची आवडती बार्बी ही बाहुली ९ मार्च १९५९ रोजी अस्तित्वात आली. मॅटेल कंपनीच्या अध्यक्षा आणि बार्बीच्या निर्माणकर्त्या रुथ हँडलर यांनी अमेरिकन इंटरनॅशनल टॉय...
रणजित देसाई यांचा आज स्मृतिदिन. रणजित देसाई हे प्रसिद्ध कादंबरीकार, कथालेखक, नाटककार होते. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९२८ रोजी कोल्हापूरच्या कोवाड याठिकाणी झाला. इंग्रजी...
आशियाई स्पर्धा अथवा एशियाड ही दर ४ वर्षांनी आशियाई देशांमध्ये भरवली जाणारी एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे. सर्वप्रथम आशियाई स्पर्धा भारताची राजधानी नवी दिल्ली येथे...
जमशेदजी नुसीरवानजी टाटा हे भारताचे पहिले उद्योगपती होते. त्यांनी भारतातील सर्वात मोठी मिश्र कंपनी टाटा ग्रुपची स्थापना केली. त्यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी...
राम बाळकृष्ण शेवाळकर हे साहित्यिक, उत्तम कीर्तनकार आणि प्रभावी वक्ते होते. त्यांचा जन्म २ मार्च १९३१ रोजी अमरावतीतील अचलपूर याठिकाणी झाला. त्यांचे वडील विदर्भात...
देशातील नागरिकांचे जीवित, मालमत्ता तसेच नागरी संस्था, उद्योगधंदे, वसाहती इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांच्या स्वयंस्फूर्त सहभागाने व शासकीय साहाय्याने उभारलेली व्यवस्था म्हणजे नागरी संरक्षण व्यवस्था...
डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा आज स्मृतिदिन. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ते एक थोर नेते आणि भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म ३ डिसेंबर १८८४ रोजी...
मराठी भाषा महाराष्ट्राची भाषा आहे. भाषावार प्रांतरचनेमुळे मराठी ही महाराष्ट्राची भाषा बनली. सध्या मराठी भाषा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात बोलली जाते. याचं भाषेचा...
विनायक कोंडदेव ओक हे मराठीतील आद्य लघुकादंबरीकार, मराठीतील बालवाङ्मयाचे जनक होते. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १८४० रोजी रत्नागिरीतील हेदवी या गावी झाला. इंग्रजी तीन...