घरमनोरंजनवयाच्या चाळीसीनंतर महिला होतात अजून नॉटी - विद्या बालन

वयाच्या चाळीसीनंतर महिला होतात अजून नॉटी – विद्या बालन

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने नुकतीच वयाची चाळीसी पूर्ण केली आहे. महिला या चाळीस वर्षांनंतर अजून हॉट आणि नॉटी होत असल्याचे वक्तव्य तिने केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिने नुकतीच वयाची चाळीसी पूर्ण केली आहे. विद्या बालनने आपला ४० वा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. विद्या बालन शेवटी तुम्हारी सुल्लु या चित्रपटात झळकली होती. चित्रपटात तिने केलेल्या गृहिणीच्या भूमिकेमुळे ति चर्चेत आली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सेक्स संबधांवर उघडपणे चर्चा केली. टाइम्स नाव्ह वेबसाइवर मुलाखत देत असताना तिने वयाची चाळीशी ओलांडण्याचे फायदे सांगितले आहे. वयाची चाळीसी ओलांडल्यानंतर आपल्या जीवनात कशा प्रकारे बदल झाले असल्याचेही तिने सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

#Filmfare shoot #BTS

A post shared by Vidya Balan (@balanvidya) on

- Advertisement -

काय म्हणाली विद्या

“वयाच्या चाळीशीनंतर कोणत्याही गोष्टींचा मला फरक पडत नाही. चाळीशीनंतर महिला अजून हॉट आणि नॉटी बनतात. कमी वयात महिलांना कमी बोलण्याची संधी तसेच मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र चाळीशीनंतर महिला फ्री होतात. त्यामुळे महिला सेक्सचा पुरेपूर आनंद घेतात. जेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही तेव्हा तुम्ही तुमचे जीवन अधिक आनंदाने घालवता.” – विद्या बालन अभिनेत्री

 

View this post on Instagram

 

Happy Happy Happy 2019 ☀️?⭐️???♥️??????!!

A post shared by Vidya Balan (@balanvidya) on

- Advertisement -

विद्या बालनच्या वाढत्या वजनावर नेहेमीच प्रश्न केला जात होता. यावर विद्या म्हणाली की,”मी जीममध्ये जाऊन अनेकदा वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सतत जीम करत नसल्यामुळे कमी झालेल वजन पुन्हा वाढते.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -