BREAKING

Maharashtra Weather : मुंबईसह या जिल्ह्यांमध्ये उष्मा वाढणार; IMD कडून यलो अलर्ट जारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात उन्हाच्या झळा बसत आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असला तरी काही ठिकाणी अवकाळी पाऊसही पडताना दिसत आहे. असे असले तरी हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे शहरात पुढील 24...

Live Update : महायुतीचे उमेदवार राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

महायुतीचे उमेदवार राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा वालचंद महाविद्यालयाजवळील वल्याळ मैदानावर आज दुपारी दीड वाजता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा 1/5/2024 7:19:53

मुद्दे नसलेला प्रचार!

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे आतापर्यंत दोन टप्पे झाले आहेत. मतदानाचे अजून पाच टप्पे शिल्लक आहेत. प्रचार जोरात सुरू आहे. अगदी रणरणत्या उन्हातून उमेदवार आणि त्यांचे राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील नेते प्रचार करत आहेत. नेहमीप्रमाणे आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. देशाच्या...

वाणी ज्ञानेश्वरांची

अहो ऐकिजत असें कीं अवधारा । तंव इया बोला निवांत म्हातारा । जैसा म्हैसा नुठी कां पुरा । तैसा उगाचि असे ॥ अहो श्रोतेहो ऐका, रेडा ज्याप्रमाणे महापुराला न जुमानता पाण्यातच बसतो, त्याप्रमाणे हा कृष्णार्जुनसंवाद ऐकूनही वृद्ध धृतराष्ट्र स्वस्थ बसला! तेथ...
- Advertisement -

महाराष्ट्र राज्य स्थापना दिन

१ मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी १९६० मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा...

राशीभविष्य : बुधवार ०१ मे २०२४

मेष - तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ जाऊ शकता. सामाजिक कार्यामुळे जीवनाला कलाटणी मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. वृषभ - धंद्यातील त्रुटी लक्षात येतील. मनातील संभ्रम कमी होईल. अडचणी कमी होतील. नोकरवर्ग धंद्यात मदत करेल. मिथुन - घरातील प्रश्नांमुळे मनाची द्विधा अवस्था होईल....

Wedding Muhurta : दोन दिवसांत राज्यात हजारो शुभमंगल सावधान…

अमुलकुमार जैन : आपलं महानगर वृत्तसेवा अलिबाग : उद्या आणि परवा म्हणजे १ आणि २ मे रोजी लग्नयोग आहे. त्यानंतर थेट २६ जूनचा मुहूर्त असल्याने दोन दिवसांत राज्याचे हजारो विवाह सोहळे होत आहेत. दोन दिवस लग्नाचे असल्याने लग्न, हळद आणि...

Raigad Water Crisis : पोलादपूरमध्ये जलजीवन योजनांचा बट्ट्याबोळ

बबन शेलार : आपलं महानगर वृत्तसेवा पोलादपूर : तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २०२१ मध्ये जलजीवन मिशन योजना धुमधडाक्यात सुरू करण्यात आली. तब्बल ८५ योजनांचा मोठ्या धुमधडाक्यात शुभारंभ करण्यात आला. आज २०२४ मध्ये यातील ५८ योजनांची कामे...
- Advertisement -